योजना

अल्पसंख्याक प्रिमॅट्रिक शिष्यवृत्ती

अल्प संख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषीत केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लीम, खिश्चन, बौध्द, शीख, पारसी, जैन या अल्पसंख्याक समाजातील इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये  शिकणाऱ्या गुणत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची  मॅट्रिक पूर्व शि ष्यवृत्ती योजना  शैक्षकि वर्ष 2008-09 पासून  राबविण्यात येत आहे.

 

शिष्यवृत्ती करिता पात्रतेच्या अटी

  • इयत्ता 1 ली ते 10 वी च्या सर्व शासकीय /निमशासकीय / खाजगी  अनुदानित /विना अनुदानित / यम विना अनुदानित  स्वंयअर्थसहाय्यीत मान्यताप्राप्त शाळांकडून   शिक्षण ‍ घेणाऱ्या  अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
  • अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा.
  • फक्त इयत्ता 1 ली च्याविद्यार्थ्यांना गुणांची अट लागू राहणार नाही.
  • पालकांचे वार्षिक उत्तन्न एक लाखा पेक्षा कमी असावे.
  • पालकांचे वार्षि क उत्पन्नाचे प्रमाणपत्र  हे सक्षम अधिकाऱ्याने  प्रमाणित करणे आवश्यक आहे.
  • हया शि ष्यवृत्ती साठी  अर्ज  करणाऱ्याविद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ्‍ घेतलेला नसावा.

 

 

01 विज्ञान

संच

राज्य स्तर 01)वि द्यार्थ्यांमध्ये  वैज्ञानिक दृष्टीको ननिर्माण  करणे.

02) विज्ञान तंत्राज्ञान बद्दल आवड ‍निर्माण करणे.

03) संशोधन वृत्तीस चालना देणे.

04)विद्यार्थ्यांची भाषण क्षमताविकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे.

01) तालुका स्त रावरुणनिवड झालेले प्रकल्प जिल्हास्तरावर प्रदर्शनातून राज्यस्तरावर प्रदर्शणासाठी पाठवले  जातात. 01)  वेळोवेळी  वरिष्ठ कार्यालयाकडून निर्धारित केलेल्या मागदर्शक सूचनानुसार  अमलबजावणी केली जाते.

02)   प्रमाणपत्र  आणी मानचिन्ह दिले जाते.

02 विज्ञान छंद

मंडळ

राज्य स्तर 1)         विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे.

2)         विज्ञान  तंत्रज्ञान बदल आवडनिर्माण करणे

3)         संशोधन वृत्तीस चालना देणे.

 

01) तालुका स्तरावरुण निवड  झालेले प्रकल्प जिल्हास्तरावर प्रदर्शनातून राज्यस्तरावर प्रदर्शनासाठी पाठवले जातात. 01)     वेळोवेळी वरिष्ठ  कार्यालयाकडून निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार अमलबजावणी केली जाते.

02)     प्रमाणपत्र आणी मन चीन्ह दिले जाते

 

  • मा. शिक्षण संचालक ( माध्य व उच्च माध्य) शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे.
  • मा. शिक्षण संचालक, राज्य विज्ञान  शिक्षण संस्था, नागपूर
  • मा. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य ‍ शिक्षण व प्रकल्प संस्था, पुणे.

यांच्याकडून  वेळोवेळी प्राप्त आदेश तसेच  शासन निर्देशानुसार मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करणे.

 

03 विज्ञान

 

राज्य स्तर 01)वि द्यार्थ्यांमध्ये  वैज्ञानिक दृष्टीको निर्माण  करणे.

02) विज्ञान तंत्राज्ञान बद्दल आवड ‍निर्माण करणे.

03) संशोधन वृत्तीस चालना देणे.

 

इयत्ता 8 वी ते 10 वी  वर्गात  किणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  भाषण स्पर्धोचे आयोजन करणत यते.

1) तालुका स्तरावरुन निवड झालेले प्रकल्पजिल्हास्तरावर प्रदर्शनातून राज्यस्तरावर प्रदर्शनासाठी पाठवले जातात.

01)  वेळोवेळी  वरिष्ठ कार्यालयाकडून निर्धारित केलेल्या मागदर्शक सूचनानुसार  अमलबजावणी केली जाते.

02)   प्रमाणपत्र  आणी मानचिन्ह दिले जाते.

04 विज्ञान

 

स्पर्धा

 

राज्य स्तर 01)     विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे.

02)     विज्ञान  तंत्रज्ञान बदल आवडनिर्माण करणे

03)     संशोधन वृत्तीस चालना देणे.

 

01)        तालुका स्तरावरुण निवड  झालेले प्रकल्प जिल्हास्तरावर प्रदर्शनातून राज्यस्तरावर प्रदर्शनासाठी पाठवले जातात. 03)     वेळोवेळी वरिष्ठ  कार्यालयाकडून निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार अमलबजावणी केली जाते.

04)     प्रमाणपत्र आणी मन चीन्ह दिले जाते

05 राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा योजना केंद्रशासन पुरस्कृत 01) इयत्ता 10 वीच्या अखेर प्रशासनविद्यार्थ्यांचा शोध घेवून बुध्दिमानविद्यार्थ्यांना  सर्वात्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना  आर्थीक सहाय्य करावे या कातून त्यांची  बुध्दिमत्ताविकसित व्हावी आणी त्याविकसित बुध्दी मत्तेने  त्याविद्यार्थ्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा करावी ही योजनेची उददिष्टे आहेत. महाराष्ट्र राज्यातील  कोणत्याही शासमान्य शाळेतील इयत्ता 10 वीमध्ये शि कत असलेल्या नियमित्य विद्यार्थी / विध्या र्थीनिस या परीक्षेस बसता येते  ही परीक्षा दोन स्तरावर घेतली जाते.

01) राज्यस्तर परीक्षेस बसण्यासाठी, वयाची उत्पन्नची अगर किमान गुणाची अट नाही. तसेच कोणतीही पूर्वपरीक्षा देण्याची अट नाही.

राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे व्दारे घेतली जातेMAT व SAT  ‍विषयासाठी प्रत्येक

प्रमाणपत्र

01)      राज्यस्तर परी क्षेतून  पात्र विद्यार्थ्यांना  प्रमाणपत्र दिले जाते.

02)      राष्ट्रीयस्तर परीक्षेतून  शि ष्यवृत्तीसाठीनिवड झालेल्या विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट रोजी जिल्हायाच्या पालकांच्या हस्ते प्रमाणपत्रदिले जाते तसेच

01)      2 स्तरावर दोन वर्ष (इ.11 वी 12 वी साठी) प्रती हिना रु.1250/- (बाराशे पन्नास)

02)       सर्व शाखाच्या प्रथम पदवी पर्यंत

03)      (इयत्ता (उदा बीए. बी. एससी, बी. कॉम) 2000/- प्रती हिना

04)      (दोन हजार )

4)      सर्व शाखाच्या  व्दीत्तीय पदवी पर्यंत (पदव्युत्तर

.

06 योजनेचे नाव केंद्र/ राज्य पुरस्कृत योजना योजनेची  उदिष्टे योजनेचे नीकष / पात्रता लाभार्थ्याचे  स्वरुप शेरा
07 आर्थीक दृष्ट्या दुर्बल केंद्रशासन पुरस्कृत 01)           इयत्ता 8 वीच्या वर्ग अखेर आर्थीक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध  घेवून ‍

बुध्दीमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम  शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थीक सहाय्य करणे.

02)           विद्यार्थ्यांकडे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखणे

01)              महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनु दानित, स्थानिक  स्वराज्य संस्थेतील इ. 8 वी  मधील  शि क्षण घेत असलेले विद्यार्थी

02)              पालकांचे (आई व वडील दोघांची मिळून वार्षीक दोघांचे मिळून

(वार्षीक उत्पन्न रु.150000/- ( रुपये एक लाख पन्नास हजार ) पेक्षा कमी असावे.

03)              विद्यार्थी/विद्या र्थीनी यांना इ. 7 वीमध्येकिमान 55टक्के गुण

शि ष्यवृत्ती पात्र  झालेल्या विद्यार्थ्यांस इ. 9 वी ते 12 वी पर्यंत  दरमहा रुपये 1000/- ( एक हजार रुपये)  वार्षीक रुपये 12000/- ( बारा हजार रुपये)दिले जातात.

सदर शीष्यवृत्ती  प्रणालीव्दारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते.

 

मानवविकास कार्यक्रम हा नांदेड जिल्हयातील एकुण 09 तालुक्यात राबविला जातो.

(उमरी , मुदखेड, भोकर, हि मायतनगर,किनवट, लोहा,बिलोली, धर्माबाद व देगलूर

अ.क्र. योजनेचे नांव केंद्र / राज्य पुरस्कृत योजना योजनेची उददिष्टे योजनेचे निकष/ पात्रता शेरा
           
1 मोठया गावातील माध्यमिक शाळात अभ्यासिका सुरु करण्यासाठी सोलार लाईट व फर्निचर / पुस्तके पुरविणे. केंद्र/ राज्य पुरस्कृत योजना इयत्ता 8 वी  ते 12 वी मध्ये  शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता अभ्यासिका सुरु करणे. व वर्ग  नगरपालिका आणि  मोठया गावांमध्ये  अभ्यासिका स्थापन करणे बाबत.  
2 ग्रामीण भागातील सर्वच मुलींना  इ.  12 वी  पर्यंत शि क्षण घेणे शक्य व्हावे या   करिता गाव ते शाळा दरम्यान  वाहतूकीची सुविधा उपलब्ध करुन देणे. केंद्र / राज्य पुरस्कृत योजना मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्वच मुलींना  इयत्ता  8 वी ते 12 पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे या करीता गाव ते शाळा  दरम्यान बस सुविधा उपलब्ध करुन देणे.   या योज नेतंर्गतजि ल्हयातील  9 तालुक्यासाठी प्रति तालुका 7 या प्रमाणे जिल्हात 63 बसेस उपलब्ध करुन  देण्यात आलेल्या आहेत.
3 तालुक्याच्या ठिकाणी बाल भवन-विज्ञान केंद्र स्थापन करणे. केंद्र / राज्य पुरस्कृत योजना विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याकरिता नाविन्य पूर्ण बालभवन –विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे.

 

 

 

मानव विकास तालुक्यात रा बविण्यात आलेली आहे.  
4 कस्तुरबा ठिकाणी बालभवन –विज्ञान केंद्र स्थापन करणे. केंद्र/ राज्य पुरस्कृत योजना सदर  कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शिक्षणापासून  पुर्णपणे  वंचित राहिलेल्या तसेच  शाळा अर्धवट सोडून निरक्षरतेच दिशेने वाटचाल करणा-या मुलीं करिता त्यांचेकिमान इ. 8 बी ते 10 पर्यंतचे ‍ शिक्षण पुर्ण करण्या करिता कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही योजना सुरु करण्यात आली आहे. कस्तुरबा गांधी बालका योजना ही संपुर्ण योजना  केंद्र सरकारची असुन ही योजना इयत्ता 8 वी पावतोच्या मुली करिता आहे. ही योजना अनु सूचित जाती / जमाती,  इतर  मागास वर्ग व अल्पसंख्याक

 

 
5 इयत्ता 8 वी ते 12 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजु मुलींना सायकलीचे वाटप करणे. केंद्र / राज्य  पुरस्कृत योजना मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता 8 वी ते  12 पर्यंत   शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून  0 कि. मी. ते 5कि.मी. अंतरापर्यत राहणा-या गरजू मुलींना सायकल वाटप  करणे, प्रति लाभार्थी -3500/- प्रमाणे    
6 जिल्हा  परिषदेतील उच्च  प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या संपादूक पातळीत वाढ करण्यारिता नावि न्यपुर्णविज्ञान केंद्र  उपलब्ध करुन देणे.   तालुक्यातील जिल्हा  ‍ परिषद व्यवस्थापनाच्या जिल्हा परिषद हायस्कुल व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यामध्ये  चौकसपणा  व सृजनशील, संपादणूक पातळीत वाढ करण्या ‍ करिता कला गुणांना वाव मिळणार आहे.  तसेच विज्ञान विषयाची आवडनिर्माण होवून  विज्ञान या विषयातील संकल्पनाचे  दृष्टीकरण होण्यास मुलांना  मदत होईल व त्यांना स्वनिर्मीतीचा आनंद घेता येईल या करिता नाविन्य पूर्णविज्ञान केंद्र उपलब्ध करुन देणे बाबत योजना 01.   मानव विकास कार्यक्रमांतर्गत येणा-या तालफकयातील सर्व शाळामधील  पात्र  लाभार्थी  मुलंच्या यादीमध्ये विद्यार्थ्याचे नांव, शाळेचे नाव, वर्ग, जात प्रवर्ग, आणि गावापासून  अंतर इ. बाबी नमुद करण्यात याव्यात. (सोबत विहीत नमुना)

02.    या योजनेमध्ये  प्रथम इयत्ता 8 वीच्या मुलींचा प्राधान्याने विचार करण्यात यावा.

03.   मुलींचे  आधार कार्ड  आणि बँक खाते क्रमांक असणे बंधनकारक आहे.

04.   सदर योजनेचा लाभ  एकदादिल्यानंतर पुन्हा त्याच मुलीला या योजनेचा लाभ देण्यात येवू नये याची  जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील.

 
  जिल्हा परि षदेतील उच्च प्रा थमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या संपादूक पातळीत वाढ करण्या ‍ करिता प्रयोगशाळा ‍ साहि त्य (306 वस्तुचा  एक संच) उपलब्ध करुन देणे. (जिल्हा / तालुका  स्पेसिफिक योजनेतून   शालेय  शिक्षण व क्रीडा  विभाग, शासन निर्णय  क्रमांक  शैगुवि-2015 /(80/15) एसडी-6दिनांक 22.06.2015 नुसार  मुलांच्या मुलांच्या शैक्षणिक  गुणवत्तेत वाढ  करण्यासाठी वर्गातील शै क्षणीक वातावरण उत्साही,  मुलांना सत्त क्रिया शील ठेवणारे त्यांना विचार करण्यास चालना देणारे, तयांची संशोधक वृत्ती जोपासणारे, नविन्याची मा हिती  मिळविणे व त्याचा वापर करण्यास  प्रवृत करणा-या कृतीस  वावमिळवून   देण्यासाठी  ‍विविध संसाधने वर्गात उपलब्ध असावयास हवी.

तसेच  मुलां मधील चौकसपणा व सृजनशील कला गुणंना वाव मिळावा, त्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्या  ‍ करिता,विज्ञान व गणित  विषयाची आवडनिर्माण व्हावी, ज्या मुलांचा विशेष  कला व प्रतिभा या विषयाकडे  आहे त्यांना आणखीन प्रोत्साहन देऊन  तशा  प्रकरणाच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने  भारत सरकारने 9 जुलै 2015 रोजी भुतपूर्व राष्ट्रपती डॉ.  ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय अविष्कार  अभियानाची देशभरात  सुरुवात केली आहे.  सदर कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये प्रयोगशाळा साहित्य (306 वस्तूचा एक संच) उपलब्ध करुन देणे.